कोल्हापूर :- सभासदांकडून लाखाला चार हजाराची कर्जमुक्ती ठेव घेऊनही मृत्यूनंतर तात्काळ कर्जमाफी देऊन वारसांना लाभ देण्याऐवजी या ना त्या कारणांनी ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा नेमका हेतू काय?अनेक सभासदांना या कर्जमाफी…
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी प्रकाश जयसिंग चिटणीस यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून डॉ.…
मुंबई : गौतम अदानी मुंबई आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला सिंगापूरसारखे करणार आहे. त्यांच्या कंपनीला आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या विकास कामाचं कंत्राट मिळालं आहे.धारावीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अदानी…
मुंबई: राज्य सरकारचा अंकुश असलेला महानंद सहकारी दूध संघ हा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (NDDB) चालवायला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही आता गुजरातला जाणार…
मुंबई: मराठा वादळ मुंबईवर धडकण्यासाठी सज्ज होत असल्याने धडकी भरलेल्या मिंधे सरकारने आज ‘मराठा योद्धा’ मनोज जरांगे यांना थोडं सबुरीने घ्या, अशी विनंती केली, मात्र ती जरांगे यांनी सपशेल धुडकावून…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष: अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला… वृषभ : खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. मिथुन: तब्बेत बिघडेल.…
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे पोटात गॅस, फुगवणे आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू लागतात. आजकाल लोक पचनाच्या अशा समस्यांनी त्रस्त आहेत.खूप जड किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने, व्यायाम न केल्याने…
कोल्हापूर (प्रतिनिधी) भाविक जनतेची अस्मिताचिन्हे असलेल्या तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांच्या विकासाबरोबरच केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील गावागावात ‘जन आरोग्य मंदिरे’ उभारण्याचे ठरविले आहे. ‘हेल्दी नेशन-वेल्दी नेशन’ या संकल्पाद्वारे देशभर अद्ययावत आरोग्य…
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव आणि चालक उदय शेळके यांना तक्रारदाराचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी 15 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. सदर…
कोल्हापूर: राजाराम कारखान्याचा राजकिय संघर्ष वाढत असतानाच आज कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चटणीस यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज कसबा बावड्यात घडली आहे. राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामात विरोधी गटातील…