हि तर लोकशाहीची हत्या – संजयबाबा घाटगेराहूल नार्वेकर यांचा केनवडे फाटा येथे निषेद

कागल (प्रतिनिधी) आमदार अपात्रतेबाबत कोणाच्या तरी दबावाला बळी पडून मनाला येईल तसा निकाल देवून विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या आणि न्यायाचाही खुन केला आहे असे सांगत नार्वेकर…

उपमुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच ;  लाभार्थ्यांनी केलं असं काही की…

संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजी नगर इथल्या कार्यक्रमात मेडिकल कीट मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी चांगलीच धक्काबुक्की आणि पळवापळवी झाल्याचं पहायला मिळालं.फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडल्यानं कार्यक्रमाचा फज्जा…

राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा!-भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर(प्रतिनिधी) : संपूर्णभारतवासीयांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली हिंदुविरोधी मानसिकता उघड केली…

आजचं राशिभविष्य….

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील.  वृषभ : रागाचे प्रमाण वाढेल.  मिथुन : काम बिघडण्याची शक्यता आहे.  कर्क :…

नॅनो प्लास्टिक का खतरनाक ? जाणुन घेऊया..

बाटलीबंद पाण्याच्या आत सरासरी 2,40,000 छोटे- छोटे प्लास्टिकचे तुकडे असतात. आधीच्या अंदाजानूसार हा आकडा 10 ते 100 टक्के जास्त असून त्यामुळे चिंता वाढली आहे. आधीचा अभ्यास मोठ्या आकाराच्या मायक्रोप्लास्टिकवर आधारित होता.परंतू…

सत्य परेशान हो सकता हे पराजित नही; शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विजय : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिक्कामोर्तब केले. खरी शिवसेना हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

‘ माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करा – जि. प. सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा योजनेतंर्गत जिल्हयात माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानातून शाळेची गुणवत्ता वाढवून लाखोंची…

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर( प्रतिनिधी)जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध, सुरक्षित व शास्वत पाणीपुरवठा करणे प्रमुख उद्दिष्ट असून जल जीवन मिशनचा पाणी गुणवत्ता हा अविभाज्य घटक आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता…

नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला… म्हणाले 

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. गेल्या दिड वर्षापासून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. आज सभागृहात दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नार्वेकरांनी…

पुरस्कार स्वीकारण्याची संधी कर्मचाऱ्यांना देऊन शाहू साखर कारखान्याने केला गौरव

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळालेला’सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार स्वीकारण्याची संधी पदाधिकाऱ्यांसमवेत सात कर्मचाऱ्यांना दिली आहे.पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण अध्यक्ष शरद पवार…

🤙 8080365706