कोल्हापूर ( प्रतिनिधी ): “देशातील सत्ताधारी खरेपणाला घाबरतात. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या आप च्या नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचे षडयंत्र सुरु आहे. आपने स्वच्छ प्रतिमेच्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय क्रीडा…
प्रयाग चिखली (वार्ताहर ) : पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमक आणि प्रचंड स्पर्धेच्या युगाच्या दुष्परिणामामुळे सध्याची पिढी बिघडत चालली आहे. तरी देखील वैयक्तिक पातळीवर आई वडील आपल्या मुलांना बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून वाचवू शकतात.…
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा करुन यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित…
मुंबई: राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवणेबाबत. खरे तर सदर नोकरदार मंडळी कडून जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल.. वृषभ: आज आपण सफलताही मिळवाल. मिथुन : वडिलांच्या घराण्याकडून तुम्हाला…
जगातील अब्जावधी लोकांचा दिवस चहाने सुरुच करतात. बहुतेक लोकांना दुधाचा चहा आवडतो, तर काही लोक ग्रीन टी पसंत करतात. शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये चहाचा वापर केला जात आहे.अशाच चहा प्रेमींसाठी एक…
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर दक्षिण ओबीसी अध्यक्षपदी रूपेश परीट यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र संजयजी…
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचा इतिहास अधिक जाज्वल्यपणे तेवत ठेवण्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी कोल्हापूर मनसे जिल्हा अध्यक्षपदी राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनासाठी सर्व काही आहे. परंतू ठोस धोरण मात्र नाही. त्यामुळे ‘चालेल तसे चालेल’ अशा पध्दतीने जिल्ह्याचा पर्यटन विकास सुरू आहे असे परखड मत व्यक्त करण्यात आले.…