कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील देशाची व राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाकडून मित्रा संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयोजने राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती उद्योग, आयटी क्षेत्रासाठी पूरक असून,…
कोल्हापूर: स. म. लोहिया हायस्कूल मधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे, ( रा.पाचगाव ता. करवीर ) यांना मंगळवारी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये त्यांना राष्ट्रपती द्रोपती…
मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 900 हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. …
कोल्हापूर : कौलव चा एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करावा या मागणीचा ठराव कौलव येथील झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. राज्य शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता,ग्रामस्थांनी केलेला विरोध डावलून…
कोल्हापूर: युवाशक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली. धनंजय महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे सहा आमदार ,महापालिका, जिल्हा परिषद,गोकुळ, जिल्हा बँक, सगळी…
कोल्हापूर: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते के पी पाटील हे महाविकास आघाडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत. या विरोधात मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली आहे. …
कोल्हापूर: राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम व या कामाच्या सल्लागार पदाची जबाबदारी कोल्हापुरातील डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याप्रकरणी डॉक्टर पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे…
कोल्हापूर प्रतिनिधी; युवराज राऊत अँटी करप्शन च्या पोलिस उपाधीक्षक पदी वैष्णवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवार 27 ऑगस्ट रोजी वैष्णवी पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. सांगलीच्या लाचलुचपत…
पॅरिस:टोकियो पॅरालिंपिक मध्ये भारताने पाच सुवर्ण,आठ रौप्य, सहा ब्राॅझ पदका सह एकूण 19 पदके पटकावले होते. त्यावेळी भारताला पदकतालिकेत 14 वे स्थान मिळाले होते. आता तीन वर्षानंतर पॅरिसमध्ये पॅरालिंपिक होत…
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतली त्यानंतर काँग्रेस मधील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचाही काँग्रेस पक्षावर विश्वास वाढला कारण विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील चौदाशे जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी…