मुंबई: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त चव्हाण सेंटर, मुंबई येथे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हसते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी,…
कुंभोज :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने 10 पैकी 10 जागा जिंकून इतिहास घडविला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनिर्वाचित आमदारांन सोबत आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत भेट…
मुंबई : लाडकी बहीण या योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली. महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे आता…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास दि.२२/११/२०२४ इ.रोजी पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या…
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले. राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 जाहीर झाला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा…
मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी…
कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नरके यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले ) येथे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणी टँकरची दुरावस्था झाली असून, सध्या अनेक नागरिक साडेतीनशे रुपये भरून काही ठिकाणी पाणी वापरण्यासाठी…
पर्थ : पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत…