कोल्हापूर: संविधानातील स्वातंत्र,समता,बंधुता आणि न्याय मूल्यांमुळे भारतीय संविधान जगातील आदर्श संविधान आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ.रविंद्र भणगे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील …
