जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत नशामुक्तीसाठी ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका घेणार ठराव

कोल्हापूर: जिल्ह्यात ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर जनजागृतीसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत पोलिस विभागाने आतापर्यंत 124 गुन्हे दाखल करून सुमारे 84 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त…

दिशा समिती बैठकीत केंद्राच्या योजनांचा आढावा, शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याचे निर्देश

कोल्हापूर : जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती अर्थात ‘दिशा’ ची बैठक  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.        …

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवस व दिवंगत अजितदादा पवार यांच्या जंयती निमित्त राज्यात ‘महा आरोग्य शिबिर

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत राज्यात ‘महा आरोग्य शिबिर’ ओयाजन करण्यात आले आहे.      …

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, खरेदी – विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याचे निर्देश देत सशक्त…

गोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी ४१० सभासद संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर व संघाच्या हिताविरुद्ध;गोकुळ दूध संघाच्या १५ संचालकांचे प्रसिद्धी पत्रक

कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी दूध संघाच्या संस्था सभासद असलेल्या ४१० संस्थांवर सभासदत्व रद्द करण्याची केलेली कारवाई ही बेकायदेशीर व संघाच्या हिताविरुद्ध आहे, असे प्रसिद्धी पत्रक गोकुळ दूध संघाच्या १५ संचालकांनी…

अपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित      केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती            अंतिम सुनावणी २१ सप्टेंबर रोजी   

कोल्हापूर:केंद्र सरकारच्या २००८ सालातील अपात्र कर्जमाफीमधील कोल्हापूर जिल्ह्यातील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दि. १४…

अपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित         केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती            अंतिम सुनावणी २१ सप्टेंबर रोजी

कोल्हापूर:केंद्र सरकारच्या २००८ सालातील अपात्र कर्जमाफीमधील कोल्हापूर जिल्ह्यातील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दि. १४…

अपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित         केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती            अंतिम सुनावणी २१ सप्टेंबर रोजी       

कोल्हापूर:केंद्र सरकारच्या २००८ सालातील अपात्र कर्जमाफीमधील कोल्हापूर जिल्ह्यातील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दि. १४…

साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे -‘सह्याद्री’ चे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित शिंदे यांचे प्रतिपादन  -डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ कार्यशाळा  

कोल्हापूर:साखर कारखानदारीचा समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणावर मोठा प्रभाव असून हा उद्योग ग्रामीण विकासाचा कणा आहे. साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराडचे व्यवस्थापकीय…

शैक्षणिक यशाच्या जोरावर शाहू ग्रुपचे नाव उज्वल करा-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ; कामगार पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कागल : शैक्षणिक यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह कारखाना,पतसंस्था आणि शाहू ग्रुपचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.   येथे श्री छत्रपती शाहू सहकारी…

🤙 8080365706