कोल्हापूर:डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त वैजयंती संजय पाटील…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागात येत्या ३ व ४ मार्च रोजी “नॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲप्लीकेबल मॅथेमॅटिक्स – २०२५” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे समन्वयक डॉ. सुनिल कुंभार…
पुणे – राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार असून, या मोहिमेचा शुभारंभ एका मेळाव्याद्वारे १ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…
मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘क्षेत्रीय स्तराचा १०० दिवसीय नियोजन आराखडा सादरीकरणा’च्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता या सुप्रशासनामध्ये…
कोल्हापूर : शाहू पुतळा, इचलकरंजी येथील न्यू बास्केटबॉल असोसिएशन ग्राउंडला आमदार राहुल आवाडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, ग्राउंडवरील आवश्यक सुविधा आणि सुधारणा यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.…
कोल्हापूर: कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी आहे, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात आयोजित कवी कुसुमाग्रज व्याख्यानमालेत ‘कवी कुसुमाग्रज यांची कविता’…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह शिवसेना पक्षात केलेला प्रवेश नक्कीच पक्षाला ताकद देणारा आहे असे…
कुंभोज (विनोद शिंगे) नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कूल (सैनिक शाळा) येथे दि.१२ जानेवारी २०२५ रोजी शिवछत्रपतींची जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीची इंटरनॅशनल बुक…
कागल :पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकामध्ये अग्रगण्य असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ…
कोल्हापूर : राज्यात गळती व चोरीचे प्रमाण १४ टक्के होते. सध्या ते १८ टक्के झाले आहे. महावितरण गळती कमी करण्यासाठी का उपाययोजना करत नाही. केवळ १५ हजार कोटी रुपये गळती…