कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालवर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान जमीन धारक शेतक-यांचे धरणे आंदोलनास माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. कोल्हापूर…
मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून…
नागपूर: नागपूर दौऱ्यावर असताना आरोग्य विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर नागपूर विभागीय आढावा बैठक घेतली. यावेळी…
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा…
मुंबई: राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसित, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरू…
कुंभोज(विनोद शिंगे) कृष्णा योजना जलवाहिनीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. जर नुकसान झालेच तर त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल,…
कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावर विविध सेवासुविधा निर्माण करण्याबरोबरच विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, विमानतळावर साडेसात कोटी रुपयांचे अग्निशमन वाहन दाखल झाले आहे.…
कोल्हापूर:जागतिक जल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने गांधीनगर वसाहत रुग्णालय येथे दोन आर.ओ. वॉटर फिल्टर युनिट भेट देण्यात आली. प्रास्ताविकात रोटरी सेंट्रलचे कम्युनिटी डायरेक्टर डॉ…
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी…
मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…