त्या भूखंड धारकांना मालकीपत्रे मिळणार

कोल्हापूर प्रतिनिधी : कागल तालुक्यातील नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना स्व हक्काची मालकी पत्रे द्या, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे या दोन्ही गावातील भूखंड…

जिल्हयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवणार-संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहेत. यावर्षी या अभियानात गावांची दृश्यमान (नजरेला दिसून येईल) स्वच्छता ही…

भाजपा ओ.बी.सी.सेल च्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन  

करवीर प्रतिनिधी : सरनोबतवाडी ब्रीज ते शिवाजी विद्यापीठ पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच या मार्गावरील स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे अशी मागणी भाजपा ओ.बी.सी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे…

नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा : आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील महसुल विषयक कामकाज करण्यासाठी गारगोटी येथे ब्रिटीशकालीन इमारतीत कामकाज सुरू आहे. सदरची इमारत जिर्ण व नादुरूस्त झाल्यामुळे प्रशासकीय कामे करण्यासाठी अडचणी येत असून यामुळे नागरीकांना…

सहकारी सूतगिरण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून सहकारी सूतगिरण्यांना नवसंजिवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

‘त्या’ विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी,  सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी  या योजनेच्या…

साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डी प्रतिनिधी : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून येत्या आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ घोषित करण्याचे आदेश…

करवीर शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

करवीर प्रतिनिधी : केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना बंद करू नये अशा मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र शासनाने…

मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा लाभ घ्या-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात…

जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे बेमुदत उपोषण

कोल्हापूर प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. युनियनचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे. ग्रामसेवकांमधून…

🤙 8080365706