दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू…
मुंबई : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी 2021 मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर…
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना करुन मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.…
कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर…
मुंबई : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेली ही कामे देखील गतीने करावीत, अशा सूचना करत शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे…
नवी दिल्ली : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारलाही मोठा दणका दिला. ओबीसी आरक्षण ट्रिपल टेस्टशिवाय लागू करता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दोन आठवड्यात…
कोल्हापूर : ग्रामपंचायत स्तरावरील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या. करवीर व गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायती कडील विविध विषयांचा आढावा घेणेसाठी…
कोल्हापूर : उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज सुरळीत व्हावे, उचंगी प्रकल्पाचे घळभरणी परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रकल्पाचे घळभरणी ठिकाणापासून 2 कि.मी परिसरात दि. 9 ते 23…
कोल्हापूर: इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महानगरपालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजी आता राज्यातील २८ वी महानगरपालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर…
गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाचे वतीने गरीब-गरजू कुटुंबातील व्यक्तीस अर्थ सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून…