शेतकऱ्यांना 13 कोटी कांदा अनुदान वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर येथून विक्री झालेल्या कांद्यासाठी शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येते.1 फेब्रु.ते 31 मार्च या कालावधीत विक्री झालेल्या 5 हजार 255 शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 350 रू. प्रमाणे एकूण 13…

जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक: शास्त्रज्ञ अरुण देशमुख

कागल: ऊस शेतीमध्ये पाणी बचतीसह जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक आहे. असे प्रतिपादन व्हीएसआयचे माजी शास्त्रज्ञ अरुण देशमुख यांनी केले. येथे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत…

कांदा पिकवायचा बंद करतो, गांजा पिकवायची परवानगी: सदाभाऊ खोत

सांगली : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत आपली भमिका स्पष्ट करताना माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त करत, कांदा पिकवायचा बंद…

दुधगंगा काळम्मवाडी धरणाच्या गळतीची दुरुस्ती आवश्यकच, निधी देणार: अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्राचीन परंपरेच्या खुणा अभिमानानं मिरविणारा मात्र आधुनिक विचारांचा आदर्श जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला,…

पुरामुळे बाधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी: डॉ.चेतन नरके

कोल्हापूर : जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) दूध संकलन गेल्या आठ…

कोल्हापुरात शेतकऱ्यांकडून गुळ सौदे बंद

कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूर मार्केट यार्डमधील गुळाचे सौदे आज (मंगळवारी) शेतकऱ्यांनी बंद पाडले. गुळाला ३७०० रुपये दर मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. गुळ व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.जोपर्यंत गुळाला…

‘गोकुळ’ म्हणजे सहकार चळवळीचे यश-प्रफुल्ल वानखेडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राला सहकार, सामाजिक, औद्योगिक विकासामुळे वैभव प्राप्त झाले आहे. सहकारातील एक अग्रगण्य दूध संघ म्हणून गोकुळचा दबदबा आहे. सहकाराच्या माध्यमातून गोकुळने ग्रामीण जनतेला विशेष करून महिलांना स्वावलंबी…

प्रामाणिक शेतकऱ्यांची अनुदान दुसरी यादी आता नोव्हेंबर अखेरला !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार पर्यंत अनुदान देण्याची घोषणा शासनाने घोषित केली. पहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण कागदपत्राचा घोळ…

भारत आणि डेन्मार्कने एकत्र काम करण्याची गरज-डॉ.चेतन नरके

कोल्हापूर (प्रतिनिधी): दुधाचा उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रिया या सर्व क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क या देशांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इंडिअन डेअरी असोसिएशन…

राजाराम कारखान्याकडून २९०० रुपये दर जाहिर !

कसबा बावडा (प्रतिनिधी) : छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चालू हंगाम २०२२-२३ मध्ये ऊसाला एकरकमी प्रतीटन २९०० रुपये देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी जाहिर केले. शासन आदेशाप्रमाणे कारखान्याची…

🤙 8080365706