कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘आक्रोश ‘ पदयात्रेत उसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर झालेली कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेष…
शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसर्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये हेरवाड येथे अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ सुमारे ३५ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.आगीमुळे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची…
कोल्हापूर : काल दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिटयूट कडून औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. आज सकाळी आलेल्या बातमीनुसार यात आणखी…
कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1 वाजता मार्केट यार्ड येथील मल्टिपर्पज हॉल मध्ये सभा होणारआहे.सभापती भारतपाटील-भुयेकर…
कागल : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून आज शाहू कृषी सह.खरेदी विक्री सोसायटीची वाटचाल कौतुकास्पद आहे. येत्या काळात सोसायटीच्या शाखा वाढविणार असून चालू आर्थिक वर्षात शाहू कृषी सोसायटीचे 15…
सोलापूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे.. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागांमधील १०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून…
मुंबई : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा…
बिड : जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याची भारतीय कृषी विमा कंपनीने तपासणी सुरू केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार…