कुंभी कासारी च्या वार्षिक सभेत सी.बी.जी.प्रकल्पाला बीओटी वर उभारणीला मान्यता

कोपार्डे – कुंभी कासारी साखर कारखान्याने हंगाम २०२३/२४च्या हंगामात ६ लाख तीन हजार मेट्रीक टन गाळप केले असून १२.७३ टक्के सरासरी साखर उताऱ्याने साखर उताऱ्यासह ७ लाख ६३ हजार ३००…

गांधीनगर येथे गर्दीच्या ठिकाणी धोकादायक सिलेंडर घेऊन फुगे फुगवणाऱ्या विक्रेत्याला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारला जाब.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा कोल्हापुरी पायतान देऊन प्रेस क्लब निषेध नोंदवणार…

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा द्या, त्यांना ढाब्यावर न्या..अशी बेताल वक्तव्ये केली याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला.…

उचगावात पाच तास विसर्जन मिरवणूकरात्री10 ला साउंड बंदउचगाव प्रतिनिधी

उचगाव तालुका करवीर येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती यांचे एका दिवशी विसर्जन करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे घरगुती गणेश मूर्ती बरोबरच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती देखील विसर्जित करण्यातआल्या विसर्जन…

विज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी गरीब कुटुंबाच्या घरातील अंधार केला दुर..

राधानगरी / अरविंद पाटील : धामोड ता. राधानगरी येथे विज वितरणच्या कर्मचार्‍यांनी एका गरीब कुटुंबाच्या घरात स्वखर्चाने विज जोडली आहे . व ऐन गणपती सणात गरीबाच्या घरातील अंधार दुर करून…

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे भारतीय राजदूतावर खळबळजनक आरोप…

.टोरंटो : भारत-कॅनडा राजनैतिक संबंध सध्या अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तान्यांंचं समर्थन करत असल्यानं भारत सरकार त्यांच्यावर नाराज आहे. नवी दिल्लीत…

खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा ; सर्व पक्षीयांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : 62 हजार शाळांचे खाजगीकरण व सरकारी नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार संविधान व लोकशाही…

कोल्हापूरचे प्रश्न लवकर मार्गी लागू देत राजेश क्षीरसागर यांचे गणरायाला साकडे…

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचे गेले अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांमुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. शहराची हद्दवाढ, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिराचा…

श्रीपतराव दादा सहकारी बँकेला सव्वा तीन कोटी रुपयांचा नफा- आम.पी. एन. पाटील

कौलव ( प्रतिनिधी)श्रीपतराव दादा सहकारी बँकेने सभासदां सह ग्राहकांचे हित जोपासले असून प्रगतीपथावर घोडदौड करणाऱ्या या बँकेला ३ कोटी २२ लाख रुपये नफा झाला असून दहा टक्के लाभांश देणार असल्याचे…

नेहमी मूड चांगला ठेवायचा आहे… तर वेळीच लक्ष देणे महत्त्वाचं

आपला मूड कसा आहे याचा फक्त आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आसपासच्या लोकांवरही परिणाम होता. म्हणजे तुम्ही छान, रिलॅक्स मूड मध्ये असाल तर सगळ्यांनाच आवडता पण जर तुमची सतत चिडचिड होत…

🤙 8080365706