टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार: पंतप्रधान मोदी

दिल्ली : संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्याममता बॅनर्जी सरकारला सुनावले. याच भूमीवर टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले आहेत. संदेशखालीत जे काही…

महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे तिढा वाढला

मुंबई: भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या…

अन्यथा १४ गावातील जनतेला घेऊन आपल्या खात्याविरोधात आंदोलन: करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

कोल्हापूर: सातारा ते कागल सहा पदरीकरणाचे काम चालु असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगांव, उजळाईवाडी, उंचगांव या रोडवर खुदाईचे काम चालु आहे. या कामादरम्यान गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणी योजना…

फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा : जरांगे पाटील

मुंबई : मनोज जरांगे पाटिल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताला जरांगे पाटलांनी फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील. असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

सर्व दिलं तरी पाठित वार: उद्धव ठाकरे

मुंबई: “गद्दाराच्या नायकाला विचारा मी असं काय दिलं नव्हतं? सर्व दिलं तरी पाठित वार केला. याने दाढी खाजवण्यासाठी देखील लोकं ठेवलेले असतील इतका पैसा आहे. घोड्यावर बसलो म्हणजे यांना वाटतं…

अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेला आता अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर

पुणे : सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांच्या टीकेला आता…

….अन्यथा मराठा समाज जरांगे पाटलांना त्यांची जागा दाखवून देईल: प्रसाद लाड

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य…

…..त्या अनोख्या फलकाची उंचगाव परिसरात चर्चा !

कोल्हापूर: उंचगाव माळीवाडा हायवे पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढिण्यासाठी गेली सहा महिने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करून निवेदने देऊन एक वेळ हायवेचे कामही…

जरांगे पाटील यांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप

मुंबई: 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. या निर्णयाला काही मनोज जरांगेंनी दिलेलं आरक्षण नाकारत पुढील आंदोलनाची घोषणा केली. असे असतानाच अजय महाराज बारसकर यांनी…

सभासद, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे शाहू यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: कारखान्याचे सभासद व कर्मचारी हे दोन्हीही घटक महत्त्वाचे आहेत. कारखान्याच्या एकूणच वाटचालीत सभासदांचे सततचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे परिश्रम, यामुळेच शाहू साखर कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. असे…

🤙 8080365706