टोप: श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित सावित्रीबाई फुले महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पेठ वडगाव येथील बी. एड प्रशिक्षणार्थीनींनी नावीन्यपूर्ण शाळा भेट उपक्रमांतर्गत रयत पब्लिक स्कूल, कुंभोज येथे अभ्यासात्मक भेट…
कोल्हापूर:विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून लष्कर, शिक्षण, न्याय क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन केलेल्या ‘व्हेटरन्स इंडिया’ या संस्थेने शिक्षणेतर उपक्रमांतून राष्ट्रवाद, देशभक्ती व राष्ट्रनिर्माण यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शैक्षणिक संस्थांना दिला…
कोल्हापूर : केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी ‘ॲकॅडेमिया…
कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3285 विद्यार्थ्यानी सहभाग…
कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी,(डिप्लोमा इन फार्मसी) चा 100 टक्के निकाल लागला असून प्रथम बॅच च्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र…
कोल्हापूर :कसबा बावडा -येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या सर्व शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक…
तळसंदे :- ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्निल जिनेंद्र ठिकणे यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी या नामवंत विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात…
कोल्हापूर: कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाय सुचविणारा, समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा उत्तम संख्याशास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाभिमुख, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देणारा शिक्षक, उत्कृष्ट नेतृत्वगुणांनी संपन्न, कुलगुरू पदापर्यंत झेप घेऊनही जमिनीशी…
कोल्हापूर: लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ.…