‘त्या’ विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी,  सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी  या योजनेच्या…

साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डी प्रतिनिधी : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून येत्या आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ घोषित करण्याचे आदेश…

करवीर शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

करवीर प्रतिनिधी : केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना बंद करू नये अशा मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र शासनाने…

मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा लाभ घ्या-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात…

जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे बेमुदत उपोषण

कोल्हापूर प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. युनियनचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे. ग्रामसेवकांमधून…

मुंबई विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू पदाचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे पदभार

कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे सुहारा कुलगुरुपदाचा कार्यकाल १० सप्टेंबर रोजी…

डॉ.चेतन नरके भारताचे प्रतिनिधित्व

कोल्हापूर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघाच्या वतीने १२ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान नवी दिल्ली येथे जागतिक डेअरी शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी…

राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीचं

मुंबई वृत्तसंस्था : शिंदे गटाने मंगळवारी (६ सप्टेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर  आज (बुधवारी) तातडीने सुनावणी घेण्यात आली.  यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन…

जिल्हा परिषदेकडे तब्बत एवढ्या मुर्तींचे संकलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  या उपक्रमांतर्गत जवळपास २ लाख ५८  हजार ९३२ मुर्तींचे…

कागल नगरपरिषदेच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास प्रतिसाद

कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत कागल शहरात १० प्रभागांमध्ये १२ ठिकाणी गणेश…

🤙 8080365706