कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४…
कुंभोज (विनोद शिंगे) फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व पुणे विभागीय स्पर्धतील तिळवणी गावाचा पहिला क्रमांक 2014 साली आला होता .त्या स्पर्धेतील साडे अकरा लाख…
कुंभोज ( विनोद शिंगे) पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथे विश्वरत्न,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती निमित्त व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा…
कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती व शाखा हातकणंगले यांच्यावतीने गुरुवर्य कै.भा.वा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षण पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. या आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले…
कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोडिंग, इचलकरंजी येथे आयोजित श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ सध्या अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास…
कोल्हापूर : वाठार (ता.हातकणंगले) येथे शुभलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ. विनय कोरे व दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक…
कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) वापर झपाट्याने वाढत असून,राज्य सरकार आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे.अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जिथे एआयच्या आधारे…
कुंभोज ( विनोद शिंगे) टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण…