कोल्हापूर प्रतिनिधी: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाचे उद्धाटन पंचगंगा हॉस्पिटल येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि…
पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक आज बुधवारी जाहीर करण्यात आले. यावेळी तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २०२३ पासून भरती प्रक्रियेत…
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात दि.१५सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त अधिक गाव या विषयावर जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा नुकतीच…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात केंद्र सरकारने ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल…
कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.चेअरमन विश्वास पाटील यांच्या…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर (गोकुळ) काल शनिवारी लंम्पीस्कीन उपचार व लसीकरण याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही…
कोल्हापूर प्रतिनिधी : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षांवरील…
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदे मार्फत आज बुधवारी जागतिक स्मृती भ्रांश दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.रणवीर यांनी स्मृती भ्रंश आजाराची लक्षणे उपचार व घ्यावयाची काळजी…
कोल्हापूर (प्रतिनिधी): १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या सेवा पंधरवडा कालावधी मध्ये कोल्हापूर जिल्हयातील मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील अनुदानित…
मुंबई वृत्तसंस्था : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणेंच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम बेकायदा असल्याचे उच्च न्यायालयाने ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने राणे यांना १० लाखांचा…