मुंबई : शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने शेतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. राज्यात वीज…
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात शेतकरी निवास पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. निवास पाटील यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही…
गारगोटी (प्रतिनिधी) : राज्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ७४.५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करत असून सरकारने सांगितल्याप्रमाणे १५ दिवसाच्या आत शेतीला दिवसा विजेचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर…
मुंबई : शेतीपंपाला दिवसा वीज देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आम्ही पंधरा दिवस वाट पाहणार. दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी…
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्यास भारत सरकारने फूड सेफ्टी ॲक्ट (FSSAI) नुसार उत्पादन व विक्रीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् बीआयएस प्रमाणपत्र दिले. या…