कोल्हापूर: डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यापीठात बौद्धिक संपत्ती…
म्हालसवडे / प्रतिनिधी तेरसवाडी पैकी कदमवाडी ता. करवीर येथील ग्रामदैवत लोळजाई मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार दि. ९ मे रोजी करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कळशरोहन करून संपन्न…
कोल्हापूर :रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत…
कोल्हापूर राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर आणि एज्युलाईन्स एज्युकेशन कन्सलटंट, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात…
कोल्हापूर : छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या अकरा विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी…
मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे ‘100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा’ कार्यक्रम येथे 100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा गौरव केला.…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाची स्थापना करण्यात आली आहे. माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे. यामध्ये…
कुंभोज (विनोद शिंगे ) बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील एचआर जाधव सहकार समूहाचे संस्थापक आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड…
कोल्हापूर : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा ” कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे.…
कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे लोकशाहीला न्याय मिळाला असून, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदार यांनाही मोठा दिलासा…