उचगाव: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व सकल मराठा समाज यांच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोटर…
कोल्हापूर( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या वीरमाता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण…
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त…
कागल (प्रतिनिधी) : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा-यमगर्णी येथील वेदगंगा नदीवरील पूल कागलमधील प्रस्तावित पिलरच्या पुलाप्रमाणे व्हावा.अशी सीमा भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक…
कोल्हापूर(प्रतिनिधी) : देश आर्थिक सत्ता बनवायचा आहे. त्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठे माध्यम आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे उदगार वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन…
कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रिडाई कोल्हापूर तर्फे आयोजित ‘दालन २०२४’ या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ आर्या स्टील्स् रोलिंग इंडिया…
मुंबई: मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली.त्यानंतर मनोज…
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द केला आहे. संस्थेच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा.. वृषभ: संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. मिथुन: अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल. कर्क:…
धावपळीचं आयुष्य, जेवणाची न ठरलेली वेळ… इत्यादी गोष्टींमुळे वजन वाढतं. शिवाय धकाधकीच्या जीवनामुळे डायबिटीज आणि बीपी यांसारखे आजार देखील डोकं वर काढतात. अनेक असे आजार आहेत, ज्यांमुळे वजन तर वाढतंच,…