सध्या बाजारात द्राक्षे दिसू लागले आहेत. हिरवी द्राक्षे असोत किंवा काळी, सर्वांनाच ती आवडत असतात. द्राक्षे केवळ गोड चवीमुळेच नव्हे तर आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. द्राक्ष्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे…
नवी दिल्ली: मोठी बातमी समोर येत आहे. उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं लाखो भाविक अयध्योमध्ये दाखल झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आहे… वृषभ: कारण आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत. मिथुन : आजचा दिवस आनंददायी जाईल.. कर्क: पैसे आणि…
सध्या देशभरात वाढत्या थंडीमुळे वातावरण गारेगार झाल्याचं पाहायला मिळतंय. हवेमध्ये गारवा असल्याने सगळीकडे वातावरण कूल कूल झालं आहे. मात्र या थंडीमध्ये अनेकांना वेगवेगळे त्रास जाणवतात.थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना हातपाय सुजण्याच्या समस्या…
कागल (प्रतिनिधी) : महाकवी ग.दि.माडगूळकर आणि संगीतसुर्य सुधीर फडके या प्रतिभावंताच्या अलौकिक प्रतिभेतील गीत रामायणातून कागलमध्ये प्रभू श्रीरामांचा जीवनपट साकारला. संयोजक प्रसाद कुलकर्णी प्रस्तुत “स्वरसांगाती” आजरामर गीत रामायण हा विशेष…
कोल्हापूर: 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापुरातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी आमदार…
कोल्हापूर: महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यासोबत सर्वच महिलांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता, आता पुढे येऊन लघुउद्योग उभारण्यावर भर द्यावा असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले. मंगळवार पेठेतील…
मुंबई: अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे.देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. याचपार्श्वभूमीवर अब्जाधीश उद्योगपती…
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आज लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सकाळपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधवांनी…