अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास काय शिक्षा मिळणार?

पु्ण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत, भरधाव वेगाने कार चालवत बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातामुळे एकच खळबळ माजली…

बारावीचा निकाल जाहीर : यंदाही मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक  आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे.  बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५, २०, १८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,०९, ८४८ विद्याथी परीक्षेला…

मुंबईतील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय पक्षांचा एकमेकांवर हल्लाबोल

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी जाहीरनामा आहे असे म्हणत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर यावेळी त्यांनी सडकून टीका केली. मंदिरातील सोने आणि महिलांच्या गळ्यातील…

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना मोठा प्रश्न

निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा  प्रश्न केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा दिसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात…

मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.…

राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत उच्चशिक्षण

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा…

सर्वच आजारांवर उपयुक्त असं ‘आलं’

आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते, पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि आरोग्याच्या समस्या स्वत:हून…

राज्यात पाचव्या टप्प्यासाठी आतापर्यंत 48.66 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. तर सहावा टप्पा 25 मे रोजी 7 राज्यातील 57 जागांवर,…

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर शहर, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. जोतिबा रोड परिसरात तासांहून अधिक काळ धगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता. याच भागात झाड मोटारीवर कोसळले. त्यामध्ये…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला मान्य : देवेंद्र फडणवीस

राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. पण बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री…

🤙 8080365706