लोकसभा निवडणुकीचे एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून, 4 टप्पातील मतदान पार पडले आहे. २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर देशात 4 जून रोजी निकाल जाहीर होतील.…
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन घोडं अडलं होतं. यामध्ये ठाणे मतदारसंघाचाही समावेश होता. भाजपाने ठाणे मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही होतं. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला आहे.…
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 46 तास उलटल्यानंतरही याठिकाणी अद्याप शोधकार्य सुरु आहे. आज सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटर गौतम गंभीर त्याच्या रोखठोक विधानामुळे कायम चर्चेत असतो. गौतम गंभीरने आता दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सवर निशाणा साधला आहे.…
कागल , प्रतिनिधी : दिव्यांग,अनाथ,आणि मुक-बाधिर बांधवांच्या पाठीशी राहणे, त्यांना शक्य तेवढी मदत करणे, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा आमच्या सामाजिक कार्याचा अविभाज्य भाग आहे.…
प्रफुल पटेल यांनी तमाम महाराष्ट्रासाठी आराध्य आणि वंदनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेला जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवला. हे पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. तसेच विरोधकांनीही प्रफुल…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मे.सर्जन रिऍलिटीज प्रा.लि.पुणे यांच्या करमाळा येथील…
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत व दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रूपयांचा निधी दिला होता. ही सर्व रस्ते निवीदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात…
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची दखल घेत कोल्हापूर बरोबरच इचलकरंजी शिरोळ येथे संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर बोलताना उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आजच्या…
आरोग्यदायी थंड पेये उष्णतेपासून आराम देतात, शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतात. एनर्जी देतात. सरबतसारखी थंड पेये फळे, औषधी वनस्पती किंवा मसाल्यांनी बनवलेली असतात. त्यामुळे ती पिल्याने शरीराला एनर्जी मिळते.…