तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयच्या 2017 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. ऋतुजा जाधव व कु. प्राजक्ता बडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अन्न सुरक्षा अधिकारी…
कोल्हापूर – उपरोक्त संदर्भिय विषयी सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी याकार्यालयात निवेदन सादर केले असून, देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त वाढत आहे. या…
गारगोटी : विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते’, असे प्रतिपादन इन्स्टीट्युट ऑफ सिव्हील ॲन्ड रुरल…
कुंभोज(विनोद शिंगे) काल हातकणंगले ,कूभोंज रोडवर (नेंज,शिवपूरी गावाजवळ) पादचाऱ्यास अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी समर्थ रूग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले,सदर मयत हा कर्णबधीर असावा त्याच्या…
कोल्हापूर – आयआरबी कंपनीने २०१२- १३ मध्ये कोल्हापुरातील अंतर्गत रस्त्यांचे काम घेतले होते. आयआरबीने शहराच्या सीमेवर टोलनाके उभारून जाचक पद्धतीने टोल वसुली सुरू केली. याचा फटका शहरपेक्षा ग्रामीण भागातील जनतेला…
कोल्हापूर : कोल्हापूर डायबेटीस पासून कॅन्सर पर्यंत आणि रक्त घटकांच्या आजारांपासून प्रतिकार शक्ती पर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंट बरोबरच अनेक हॉस्पिटल आणि डॉक्टरना मदत करणारा हीलझेन…
मुंबई : उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीतून ते संपूर्ण राज्यातील आढावा घेणार आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या…
कोल्हापूर : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा चंदगड तालुक्यातून सुरू केला. मलतवाडी येथे खासदार धनंजय महाडिक यांनी विविध विकासकामांसाठी निधी प्रदान केला, ज्यात काँक्रीटसाठी 5 लाख, पानंद…
मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच निवडक शहरी भागातील…
कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावामध्ये ग्राम सफाई, आरोग्य…