कोल्हापूर : शेतीसाठी सलग दहा तास द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार, व संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे.…
आजचं राशीभविष्य गुरूवार, २४ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
मुरगूड : आदमापूरच्या सद्गुरू बाळूमामा तिर्थक्षेत्राला दिवसेंदिवस भक्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या भाविक भक्तांची गैरसोय होत आहे.पायी दिंड्या येत आहेत.मरगुबाई मंदिर परिसर गजबजून जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर…
उचगाव: उचगाव (ता.करवीर) येथील आरती ज्ञानोबा पाटील हिची स्पेन येथे दि 1 मार्च ते 6 मार्च आणि 8 मार्च ते 13 मार्च रोजी होणाऱ्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे तसेच…
कोल्हापूर: महावितरणच्या वीज निर्मिती मध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकर्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार…
कोल्हापूर: थुंकीचंद गो बॅक, ही शाहूनगरी करायचीआहे स्वच्छ आणि निरोगी, पाहूण हे कोल्हापूर हाय, इथ थुंकलेल चालत नाय, अशा समाज प्रबोधन पर घोषणा देत चळवळी तर्फे समाजसुधारक संत गाडगेबाबांना आदरांजली…
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन दिवसांच्या संपाचे आयोजन करण्यात आले होते. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. या मध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास डॉ. अभिनव देशमुख आणि विद्यमान पोलीस अधीक्षक शैलैश बलकवडे यांनी कठोर निर्णय घेऊन शिस्त लावली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांची मान राज्यभर उंचावली आहे. मात्र शहरातील…
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी कारवाई…
मुंबई: फेब्रुवारीराज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते.…