कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. केवळ भाजपनेच हिंदूत्वाची धारा टिकवली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत तमाम हिंदूत्ववादी संघटनांचा भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना…
कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एस टी कर्मचार्यांच्या कुटूंबियांना उपासमारीच्या खाईत ढकलणार्या महाविकास आघाडी सरकारचा…
कोल्हापूर : महानगरपालिकेचा ३० कोटी रूपयांचा घरफाळा पालकमंत्र्यांनी बुडवला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे उत्पन्न थांबले. मात्र पालकमंत्र्यांनी याच काळात सुमारे २०० एकर जागा खरेदी केली. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्यामार्फत…
कोल्हापूर : प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार धनंजय महाडिक ठाम असून मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसून महिलांचा अवमान केलेला नाही. दोन्ही उमेदवारांची तुलना करा, असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता. मी…
मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. सह्याद्री अतिथीग्रह येथे…
नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी दिलेले ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचे कारण देत रद्द केले आहे. तामिळनाडू सरकारने वानियार समाजाला ओबीसी आरक्षण जाहीर केले होते. ओबीसी…
मुंबई : ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा व केंद्र सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. केंद्र सरकारची ही अघोषीत आणीबाणीच असून लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व केंद्रीय तपास…
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे उद्या कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकाराशी बोलताना दिला आहे. राज्यातील…
इचलकरंजी : महागाई वाढली असताना त्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई मिळत नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे. व्यापारी वर्गाला नुकसानभरपाई मिळत नाही. ग्रामीण शहरी असा भेदभाव असल्यामुळे ग्रामीण…
कागल (प्रतिनिधी) : मंत्री नवाब मलिकांच्या समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का? असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला आहे. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणतात ग्रामविकास…