शाहू छत्रपती फौंडेशनचे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : शाहू छत्रपती फौंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली.         पंधरा शिक्षकाना राजर्षी शाहू आदर्श…

राज्य नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या जकिया शिकलगारचे यश 

     कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथे झालेल्या २५ व्या कैप्टन एस. जे. इजिकल महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या कु. जकिया जहीद शिकलगार हिने ५० मीटर रायफल प्रकारात ६०० पैकी…

विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआयकडून फोन

मुंबई : विधान परिषदेच्या  निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांवर दबाब टाकण्यासाठी फोन केले जात असल्याचाही आरोप…

विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘यांची’ विकेट पडणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, आणि महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपला…

या उमेदवारांना ‘यासाठी’ निवडणूक लढवण्यास बंदी घाला

नवी दिल्ली : उमेदवाराला एकाच वेळी दोन जागी निवडणूक लढवण्यास बंदी घाला, असे आवाहन निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केले आहे. यासाठी कायद्यात बदल करावा, असे आयोगाने सुचवले आहे. उमेदवार असे…

जिल्हयात ‘जल जीवन मिशन’च्या 1 हजार 534 कामांना मंजुरी : सतेज पाटील

कोल्हापूर : केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जल जीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हयात जल जीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून जिल्हयात एकूण 1 हजार…

‘गांधीनगर’ पाणी योजनेसाठी ३४४ कोटीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांसाठीच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेच्या ३४४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे आता या गावांमधील प्रत्येक घरास नळ जोडणी…

सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार करावा : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेची सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत…

‘या’ पिकांचा विम्यात समाविष्ट करा : राजू शेट्टी

कोल्हापूर : आग व महापुरात नुकसान होणाऱ्या पिकांचा समावेश पीक विम्यामध्ये करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. भुसे आज कोल्हापूर दौऱ्यावर…

‘या’ शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषी मंत्री दादा भुसे

कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या…

🤙 8080365706