करवीर (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत सर्व हेवेदावे विसरून एकत्र आव्हान निर्माण करण्याचे शाहू आघाडीच्या मेळाव्यात ठरले. अध्यक्षस्थानी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते. कोपार्डे…
मुंबई: धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये गोवरचा उद्रेक होऊ नये म्हणून महापालिका सज्ज झाली आहे.त्यानुसार, महापालिकेचा जी-उत्तर विभाग वेगाने काम करत असून, एकूण लोकसंख्येमधील शून्य ते कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती जिला ताप आला…
दिल्ली: इंडोनेशियात सोमवारी 5.6 रिश्टर स्केलरचे धक्के येथे जाणवले. या घटनेमुळे जवळपास 70 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 400 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इंडोनेशियातील भूकंप…
कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा प्रथम स्मृतीदिन विविध उपक्रमानी साजरा केला. त्यांचा प्रथम स्मृतिदिन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आमदार…
मुंबई : पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर खात्यावर पेन्शन येणार नाही. जर अजूनही पेन्शनधारकांनी हे सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर आजच जमा करा. त्याचं कारण…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त…
कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड्याने मारण्यात आले. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस…
कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात केलेली नेत्रदिपक प्रगती कौतुकास्पद असून गोकुळने महिला,युवकांना दुग्ध व्यावसायाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम गोकुळने केले…
कोल्हापूर : आण्णा हे राजकारणी नव्हते, ते होते समाजकारणी. उत्कृष्ट फुटबॉलपट्टू, यशस्वी उद्योजक, प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे मदतगार, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदर्श सामाजिक नेतृत्व आणि…
कोल्हापूर : केवळ राजकारण म्हणून नव्हे तर समाजकारण आणि कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच उद्देश ठेवत आमदार कै. चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. :कोल्हापूर राष्ट्रीय काँग्रेस…