कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाचादेखील असणार आहे. ई-पासची सक्ती असणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. गणपती नंतर आता…
कागल प्रतिनिधी : येथिल श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि.१६ ते सोमवार दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज…
कोल्हापूर प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा यांच्या वतीने सोमवार (दि.12 सप्टेंबर) रोजी ‘स्टार्ट अप’ आऊट रीच व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डिएसटी) आणि सायन्स अँड…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक काल शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. लाडक्या बाप्पाला कोल्हापुरकरांनी जड अंतकाराने आणि भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मानाच्या तुकाराम तालीम मंडळाच्या…
मुंबई वृत्तसंस्था : यंदाचा गणेशोत्सव कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता.…
कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे सुहारा कुलगुरुपदाचा कार्यकाल १० सप्टेंबर रोजी…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने गाय दूध खरेदी दरामध्ये १ रुपयांची वाढ केली आहे. रविवार (दि.११सप्टेंबर) पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. काल (गुरुवारी) संचालक…
कोल्हापूर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघाच्या वतीने १२ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान नवी दिल्ली येथे जागतिक डेअरी शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी…
मुंबई : 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या 57 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. डीएक्ससी, वरली, सुदर्शन केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, स्मृती ऑरगॅनिक्स, अक्वाटेक लि., कॉग्निझंट,…