सहकारी सूतगिरण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून सहकारी सूतगिरण्यांना नवसंजिवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

सरनोबतवाडी ब्रीज- शिवाजी विद्यापीठ रस्त्याची दुरूस्ती करा

कोल्हापूर: सरनोबतवाडी ब्रीज ते छत्रपती शिवाजी विद्यापीठ पर्यतचा रस्ता दुरूस्ती करावा तसेच स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी भाजपा ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी…

कोल्हापुरात पब्जीच्या नादात युवकाने जीव गमावला

कोल्हापूर प्रतिनिधी : घानवडे (ता.करवीर) येथील हर्षद कृष्णात डकरे (वय.१९) याने पब्जी गेमच्या आहारी जाऊन आपली जीवनयात्रा संपविली. हर्षदचे बारावीपर्यत शिक्षण झाले होते.हर्षद डकरे याला मोबाईलवरील पब्जी गेमचे वेड लागले…

‘त्या’ विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी,  सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी  या योजनेच्या…

विकसनशील देशांनी पशुपालनाला चालना देण्याची गरज – डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : दुग्ध व्यवसायात एक दोन जनावरांवर खर्चाचा मेळ बसवत नफ्याचे गणित बसवणे अवघड बनत चालले आहे. अशावेळी विकसनशील देशांनी तरुणांच्या सहभागातून सहकारी तत्वावर सामुहिक पशुपालनाला चालना देण्याची गरज…

साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डी प्रतिनिधी : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून येत्या आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ घोषित करण्याचे आदेश…

दानोळीत देशी गाईचा मृत्यू

पेठवडगाव प्रतिनिधी  : दानोळी येथील मधला कुंभोजवरील लंबे मळ्यात देशी गाईवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला. यात या गाईचा मृत्यू झाला. ही गाय तीन वर्षाची होती. दानोळी-कुंभोज मधला रोड लगत लंबे…

विद्यार्थ्याला उत्तम अभियंता बनवण्यासाठी डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कटिबध्द : डॉ गुप्ता

कसबा बावडा (वार्ताहर) : आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी स्वप्ने असतात. ही स्वप्ने साकारण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात. आता कष्ट करून तुमच्या जीवनात यशस्वी व्हा.पुढील तीन वर्षात डी. वाय. पाटील ग्रुपच्या…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्यावा : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन…

करवीर शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

करवीर प्रतिनिधी : केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना बंद करू नये अशा मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र शासनाने…

🤙 9921334545