शिवसेना ठाकरे गट बाजार समिती ची निवडणूक लढविणार

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे नगारे वाजले आहेत ही निवडणूक बिन विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यानी कंबर कसली आहे .मात्र ही निवडणूक बिन विरोध करताना आघाडीमधील घटक…

कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची पुणे येथे उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदली निमित्त कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ व रेशन…

बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना व उपक्रमाची माहिती पोहोचवा – संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

राधानगरी तालुक्यातील आदर्श शाळांना प्रोत्साहन पर निधी देणार : आमदार प्रकाश आबिटकर

सरवडे/प्रतिनिधी : राधानगरी तालुक्याचा शैक्षणिक दर्जा राज्यामध्ये अव्वल आहे. हा दर्जा असाच कायम रहाण्यासाठी तालुक्यातील आदर्श शाळांना निधीच्या स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.…

स्व. राजे विक्रमसिंह घाटगे विचारमंचची स्थापना स्तुत्य उपक्रम : राजे समरजितसिंह घाटगे

स्व.राजेसाहेब यांचे विधायक विचार तळागाळापर्यंत पोचवूया कागल :स्व.राजे विक्रमसिंह घाटगे एक व्यक्ती नसून स्वतंत्र विचारधारा होती. त्यांचेकडे विधायक विचाराचे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना रस होता.विकास…

चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी

कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही लोक नाराज असल्यामुळे त्यांनी बैठकीत गोंधळ घालाायचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नारेबाजी देखील करण्यात आली.तर चंद्रकांत…

भाजपला एकहाती सत्ता शक्य नाही; गजानन कीर्तिकर

कोल्हापूर : भाजपला एकहाती सत्ता शक्य नाही, महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपला मिळालेली नाहीत आणि यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी…

बालभारती पुस्तकांच्या किमतीत ३० टक्के वाढ

मुंबई : कागद महागल्याने बालभारतीच्या पुस्तकांच्या किमतीही ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. बालभारती पुस्तक आम्ही ९० टक्के मुलांना मोफत देत आहोत.पण, कागदाच्या किंमती वाढत असल्याने ३० टक्के वाढ करण्यात आली आहे,…

संजय राऊत यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर

मुंबई : आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेलं नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावं, अशा शब्दात अजित पवार यांनी काल संजय राऊत यांना थेट खडसावलं. यावरून संजय राऊत यांनी आज…

खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला ; संजय राऊत

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप संजय…

🤙 8080365706