आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत…
कोल्हापूर : राजाराम कारखाना म्हणजे सभासद शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या घामावर उभारलेले श्रमाचे मंदिर आहे. गेली 28 वर्षे या मंदिरात आम्ही सर्व संचालक प्रामाणिकपणे सेवा देत आहोत.पण काही स्वार्थी लोक सभासदांनी…
मुंबई : महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ५० खोके, एकदम ओक्के असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केलं. काही दिवसांपूर्वी यावर एक रॅपही व्हायरल झाला होता. आता, या रॅपरला अटक करण्यात आली आहे.…
कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम व प्रॅक्टिस क्लब यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला. श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३”…
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 23 एप्रिलला होत आहे.महाडिक व पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.छाननी प्रक्रियेत विरोधी पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले. या…
डी. वाय. पाटील ग्रुपचा उपक्रम, हॉटेल सयाजी येथे सुविधा कसबा बावडा : लहान मुलांसाठी रोमांचकारी अनुभव देणारा आणि सर्वात मोठा सॉफ्ट प्ले एरिया असलेल्या ‘किड्सलँड’चा डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष…
मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनानं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ठाण्यात…
मुंबई : भारतातील आघाडीचे रेडिओ नेटवर्क असलेले रेडिओ सिटी सलग 13 व्या वर्षी मुंबई इंडियन्सचा अधिकृत रेडिओ भागीदार असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटविषयक घडामोडी त्यांच्या चाहत्यांपर्यंत रेडिओच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी रेडिओ सिटी सज्ज झाली…
मुंबई : राज्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.राज्यात पुढच्या 24 तासांत मराठवाडा, मध्य…
मुबंई : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २५,५८७ वर पोहोचली असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली…