बोगस मतदान रोखण्यासाठी मोठा निर्णय

मुंबई : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केल्यानंतर बोटावर शाईने खूण करण्याऐवजी लेझरने खूण केली जाणार आहे. शाईची खूण पुसण्याचे फंडे अनेकांना माहीत झाले आहेत, मात्र लेझरने केलेली खूण…

मधुमेहच्या रुग्णांनी आंबा खावा का?

आंबा नैसर्गिक गोड असल्याने तो खावा की खाऊ नये या दुविधेत मधुमेही रूग्ण असतात. तर आज जाणून घेऊया आंबा खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते का आणि किती प्रमाणात मधुमेही रूग्णांनी आंबा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. व्यवसायातील पत वाढेल. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. वृषभः मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना…

मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेलं पाहिजे; संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या. सर्व ठीक होईल. त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास, माझी काही चूक निघल्यास मला…

पालकांना मिळणार शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या ४० योजनांची माहिती …

यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या ४० योजनांची माहिती पालकांना प्रभावीपणे मिळत नाही.त्यामुळे वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित योजनांची कागदपत्रे पालकांकडून शाळेपर्यंत येत नाही. मात्र आता योजना शिक्षण संचालनालय पहिल्यांदाच ‘ॲक्टीव…

मनसे नेते राज ठाकरेंनी सर्व विषयांवर तुम्ही बोललंच पाहिजे असं नाही ; आशिष शेलार

मुंबई : कर्नाटक निकालावरून राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती, त्यानंतर दोन हजारांच्या नोटबंदीवरून देखील राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला होता.राज ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजप नेते…

पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

मुंबई : अंदमान समुद्रात दाखल झाला. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले.आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. हवामान विभागाने पुढील…

अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल पालकमंत्री घेत नाहीत. परंतु जनतेने नाकारलेल्यांना सोबत घेऊन विकास कामांबाबत पालकमंत्री नवीन पायंडा पाडू पहात आहेत, तो लोकशाहीला घातक आहे. तो हाणून…

रिपाइंच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनास कोल्हापुरातून ५००० कार्यकर्ते जाणार- जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे २८ मे रोजी होणार आहे. या अधिवेशनाची तयारीची बैठक शासकीय विश्रामगृह कसबा बावडा या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी…

अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल पालकमंत्री घेत नाहीत. परंतु जनतेने नाकारलेल्यांना सोबत घेऊन विकास कामांबाबत पालकमंत्री नवीन पायंडा पाडू पहात आहेत, तो लोकशाहीला घातक आहे. तो हाणून…

🤙 8080365706