आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. वृषभ मनोबल विचलित…
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. वयाच्या ९४ वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल…
कोल्हापूर : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ पाटाकडील तालीम मंडळ अ संघांवर ३-० असा विजय मिळवत अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा मानकरी ठरला. विजेत्या शिवाजी संघांला रोख दोन लाख…
ओडिशा: ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी माध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले, ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण आणि त्याला जबाबदार…
नागपूर : “त्या काळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, बाहेर येण्याचा नाही. पण मी याच नागपुरातून शिवसेना सोडली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी…
मुंबईः मान्सूनचे आगमन लांबले असल्याची चर्चा असतानाच आज संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.…
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आलीय. सुलोचना लाटकर या ९४ वर्षांच्या आहेत.त्यांना उपचारासाठी दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुलोचना या गेली काही…
कोल्हापूर: ऊर्जा साठवणूक उपकरणांसाठी तसेच पाणी विघटनासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या पदार्थांच्या “पातळ फिती” (थिन फिल्म्स) बनवण्याच्या पद्धतीला डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांना भारतीय…
मुंबई : महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मध्य व पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता निर्माण होईल.…
बालासोर : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बालासोर ट्रेन अपघातस्थळी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बुधवारपर्यंत सर्व रेल्वे मार्ग सुरळीत होईल अशी अपेक्षा…