मुंबई : केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे आरोग्यास धोका ठरू शकतात म्हणून हा निर्णय़ घेण्यात आले आहे. या…
दिवसभरात किती साखर खाल्ली पाहिजे ? साखर कोणत्या पद्धतीने खाल्ली पाहिजे ? दिवसाला किती आणि कशी साखर खाल्ली तर आपण आजारापांसून लांब राहू शकतो. चला पाहुयात. दिवसभरांतून किती चमचे साखर…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. वृषभ मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा…
कोल्हापूर : ओरिसा येथील बालासोर जवळ तीन रेल्वेगाड्यांची एकमेकांना धडक झाल्याने मोठी जीवितहानी झाली. दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवासी मृत्युमुखी पडले असून आठशेच्या वर प्रवासी गंभीर जखमी आहेत.आधी कोरोमंडल एक्सप्रेस व…
कोल्हापूर : विद्यापिठाच्या बी कॉम तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विध्यार्थी यांच्या मोबाईलवर व्हाईरल झाल्या याला कारणीभूत कोण? विद्यापीठाच्या इतक्या सुरक्षेयंत्रनेत पेपर फूटतोच कसा? संबंधित अधिकारी झोपा काढतात की जाणून…
कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन…
दिल्ली : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेले भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभरातून दबाव वाढू लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या पंखांना कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याच समजत…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात केंद्रीय प्रवेश परीक्षा सुरु झाली आहे. काॅमर्स इंग्रजी माध्यम आणि सायन्स शाखेतील प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या www.dydekop.org या…
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना…
कोल्हापूर : वाढता उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा ,कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या…