कोल्हापूर : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर वाहनाचे वाहनचालक कंत्राटीपद्धतीने महापालिकेला सेवा देतात. प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून टिप्पर चालकांना किमान वेतन देणे महापालिकेस बंधनकारक असून देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती.…
कोल्हापूर : “बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता, शिक्षण यासाठी युनिसेफ व भारत सरकार यांच्यात सहकार्य करार झाला आहे. याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’…
सरवडे: माझ्या मतदार संघातील राधानगरी तालुक्यातील जयवंत पोवार हे आपल्या कुटुंबियांसह पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असता मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात…
बालिंगा.गडहिंग्लज शहरातील सुप्रसिद्ध तेल उद्योजक संतोष शिंदे यांनी आज आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा मुंबई येथे अगदी…
मुंबई : अखेर मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने सुरुवात केली आहे. यंदा राज्यात मान्सूनच आगमन उशिरानं झालं, त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला…
मुंबई: राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह राज्यात ईडीने 14 ठिकाणी छापेमारी केलीये. 10 वर्ष जुन्या 1 हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडीकडून केला जात असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती…
मुंबई : नव्या शिक्षण धोरणानुसार सरसकट आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याऐवजी आता पाचवी आणि आठवी इयत्तेत वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तर…
काही लोकं सकाळी नियमित खजूर खातात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तर जाणून घेऊयात नियमित खजूर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात. खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.हृदयाचे आरोग्य सुधारते.गुड कोलेस्ट्रॉल…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. साहित्यिक क्षेत्रासाठी दिवस अनुकूल…
कोल्हापूर : जिल्हा बँकेत गेल्या १५ वर्षात नवीन नोकर भरती झालेली नाही. सेवानिवृत्त होत चाललेल्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचारी संख्या अपुरी पडून कामकाजावर ताण पडून ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. यावर पर्याय…