बालिंगा येथे ७ जून रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम

बालिंगा : मोहन कांबळे/ मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभायानाअंतर्गत शासकिय योजनांची जत्रा जनकल्याणकारी योजना सर्व सामान्यांचे दारी म्हणजेच शासन आपले दारी हा कार्यक्रम बालिंगा येथे बुधवार दि ७ जुन…

50 वर्षे शिवराज्यभिषेकदिन सोहळा साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी : मालोजीराजे छत्रपती

शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे ऐतिहासीक सेटची उभारणी कोल्हापूर : शिवराज्याभिषेकदिन सोहळा म्हणजे स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना. गेल्या पन्नास वर्षापासून…

50 वर्षे शिवराज्यभिषेकदिन सोहळा साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी : मालोजीराजे छत्रपती

“शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे ऐतिहासीक सेटची उभारणी कोल्हापूर : शिवराज्याभिषेकदिन सोहळा म्हणजे स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना. गेल्या पन्नास वर्षापासून…

महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यास विलंब….

मुंबई : रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज होता. तो हुकला आहे. यामुळे आता महाराष्ट्रात मान्सूनला पोहोचण्यास विलंब होणार आहे. केरळमध्ये तीन जून नंतर आणि महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून…

जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत सतत प्रगती करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आपल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर, तर…

शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती…

कुस्तीपटूंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या कुस्तीपटूंनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत काय घडले याची माहिती…

साधी ट्रेन चालवता येत नाही अन् बुलेट ट्रेन आणल्या जात आहेत; संजय राऊत

मुंबई : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण अपघातात 200 हून अधिक प्रवासी ठार झाले. 900 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.  साधी ट्रेन चालवता येत नाही. रेल्वेत सुविधा दिल्या जात नाहीत अन् बुलेट…

स्वत:ला असली शिवसेना म्हणताना मग दिल्लीत कशाला जाता? ; संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दिल्लीवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे!

चेहऱ्यावर हळदीचे पाणी वापरल्याने पिंपल्स, काळे डाग, त्वचेची ॲलर्जी आणि टॅनिंग दूर होते. त्याचबरोबर यामुळे तुमचा रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार होते, तर चला जाणून घेऊया हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे…

🤙 8080365706