राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा, असे आवाहन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस…

ओवी पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने मृत्यू

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले येथील सागर पुजारी याची मुलगी ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. गेली सहा महिन्यांपासून ती या…

मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोनाळी येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात

कोल्हापूर :सोनाळी (ता. कागल) येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. या मंदिरासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर…

तळसंदे येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

तळसंदे:तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक’ पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावे : आ.सतेज पाटील

कोल्हापूर: दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलान चोख प्रत्युत्तर दिले त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे…

राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका !

मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या  पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…

कुरुंदवाड आगारात ५ नवीन बसेस दाखल

कोल्हापूर : कुरुंदवाड आगार,नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक बीएस-६ मानांकन प्राप्त ०५ नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत.त्याच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहून…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया’चा उदघाटन सोहळा

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी, कोल्हापूर येथे ‘श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच मुख्य ध्येय : मंत्री प्रकाश आबिटकर 

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विभागाच्या सेवा, उपक्रम, योजना व उपलब्ध सोयी-सुविधा याबाबत माहिती वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ व सोशल…

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य…

🤙 8080365706