पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवार ; तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ पालकमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित…

नृत्यांगना गौतमी पाटील हिला सिंधुदुर्ग मध्ये नो एन्ट्री

सिंधुदुर्ग: नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत असते. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत होती. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.दुसरीकडे तिचे…

रिझर्व बँकेने दिला या चार बँकांना दणका….

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून देशातील इतर बँकांसाठी सतत काही ना काही नियम आखले जातात. बहुतांशी असे निर्णय घेतले जातात ज्यामुळं खातेधारकांना बँकींग सुविधांचा लाभ अगदी…

अभिनेता गोविंदाची या दिग्दर्शकाने काढली चांगलीच खरडपट्टी ; केला अनेक गोष्टींचा खुलासा

मुंबई : अभिनेता गोविंदा 90 च्या दशकात प्रत्येक चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती असायचा. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. हा अभिनेता एकाच वेळी डझनभर चित्रपट साइन करत…

थकवा म्हणजे काय ? जाणून घेऊ यामागील कारणे आणि उपाय

एखाद्य विशिष्ट मांसपेशीची किंवा एकपेक्षा अनेक मांसपेशीची ताकद कमी होणे म्हणजे थकवा. काम करण्यास उत्साह न वाटणे, थोडय़ाशा परिश्रमानंतर दमून जाणे म्हणजे थकवा. हा थकवा शरीराचा असतो, तसाच मनाचाही असतो…

आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते मेष : उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. वृषभ : धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. कन्या: समोरच्या…

जिल्हा क्रीडा अधिकारी १ लाख १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयात पुरवण्यात आलेल्या साहित्याचे बिल मंजूर करण्याकरता तक्रारदाराकडून १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे…

सीपीआर आणि कोमनपा रुग्णालयातील यंत्रणेबाबत शेकाप चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : काल दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिटयूट कडून औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. आज सकाळी आलेल्या बातमीनुसार यात आणखी…

नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमधील प्रत्येक मृत्यूची नैतिक जबाबदारी शासनाची : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रत्येक मृत्यूची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल तसेच स्वच्छता अत्यंत वाईट असल्याची स्पष्ट कबुली इन्फ्रास्ट्रक्चरसह मनुष्यबळ वाढवण्याची देखील गरज आहे. वर्ग एक व…

आधुनिक जगातही गांधी विचार महत्वाचे – प्रा द्विवेदी

कसबा बावडा (वार्ताहर) : महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळातही अतिशय महत्त्वाचे आहेत असे प्रतिपाद प्रसिद्ध गांधीवादी प्राध्यापक राम प्रकाश द्विवेदि यांनी केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर…

🤙 8080365706