कागल: राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच केली. राज्य सरकारच्या या धाडसी निर्णयाबद्धल मा.चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबईत भेट…
गारगोटी :भुदरगड तालुक्यातील गोर-गरीब रुग्णांना डायलेसीस उपचारासाठी कोल्हापूर येथे जावे लागत असल्यामुळे त्यांची वेळ व आर्थिक नुकसान होत होते. यामुळे तालुक्यातील रुग्णांना नव्याने सुरू झालेल्या उपजिल्हा रुग्णालय येथेच डायलेसीस उपचार…
मुंबई: राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली…
मुंबई: दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहे. त्यात 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. आता यावर्षी या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक नियम लागू करण्यात आलेले आहेत.…
कोल्हापूर: पुस्तकांची निर्मिती, प्रकाशन आणि विक्री या व्यवसायात कार्यरत असलेल्या महाद्वार रोड येथील महाराष्ट्र ग्रंथ भांडार ८८ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाचक टिकविण्यासाठी आणि नवीन…
कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केलेस दंडव्याजामध्ये महापालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या सवलत योजनेमधून एका दिवसात 604 मिळकत…
कोल्हापूर : सध्या राज्यामध्ये दि. १ जानेवारी ते दि. १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम…
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत. वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी…
हिवाळ्यात सर्दी किंवा फ्लू सारखी संसर्गजन्य आजार वाढतात. अशा परिस्थितीत ताप आल्यानंतर योग्य आहार घेणे फाय गरजेचे असते. जाणून घ्या ताप आल्यावर काय करावे आणि काम करु नये. ताप आल्यावर…
जालना: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषनासाठी बसले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका…