सीमा भागातील शेतकऱ्यांसह मंत्री गडकरींना भेटू : राजे समरजितसिंह घाटगे..

कागल (प्रतिनिधी) : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा-यमगर्णी येथील वेदगंगा नदीवरील पूल कागलमधील प्रस्तावित पिलरच्या पुलाप्रमाणे व्हावा.अशी सीमा भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक…

भीमा कृषी प्रदर्शनास पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी…

कोल्हापूर(प्रतिनिधी) : देश आर्थिक सत्ता बनवायचा आहे. त्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठे माध्यम आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे उदगार वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन…

क्रिडाई कोल्हापूर आयोजन ‘दालन २०२४’ चा मंडप उभारणी शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रिडाई कोल्हापूर तर्फे आयोजित ‘दालन २०२४’ या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ आर्या स्टील्स् रोलिंग इंडिया…

मराठा समाजाच्या मागण्या मान्य ; शासनाने तयार केला जीआर

मुंबई: मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली.त्यानंतर मनोज…

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला मोठा झटका… 

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द केला आहे. संस्थेच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा.. वृषभ: संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील.  मिथुन: अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल.  कर्क:…

रात्री जेवल्यानंतर या गोष्टी टाळा..अन्यथा 

धावपळीचं आयुष्य, जेवणाची न ठरलेली वेळ… इत्यादी गोष्टींमुळे वजन वाढतं. शिवाय धकाधकीच्या जीवनामुळे डायबिटीज आणि बीपी यांसारखे आजार देखील डोकं वर काढतात. अनेक असे आजार आहेत, ज्यांमुळे वजन तर वाढतंच,…

कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै.शामराव बाबुराव गोदडे यांचे निधन

बहिरेश्वर( प्रतिनिधी ) : मौजे बहिरेश्वर ता करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ लेखक,कुंभी कासारी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन,माजी सरपंच कै शामराव बाबूराव गोदडे वय वर्षे 75 यांचे शूक्रवार दि 26.1.24रोजी…

विकासात्मक कामासाठी पदाधिकारी- अधिकारी यांचा समन्वय महत्त्वाचा – नाम. हसन मुश्रीफ

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त, श्रीमती के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी.पाटील ,राहूल पाटील, बजरंग पाटील, व माजी सभापती, अंबरिश घाटगे माजी जि.प.सदस्य…

पाणी वेळेत सोडा ; कळे-खेरीवडेच्या महिला ग्रामसभेत मागणी…

कोल्हापूर. कळे तालुका पश्चिम पन्हाळा येथीलपाणी वेळेत येत नसल्याने महिलांना कुठेही कामावर जाता येत नाही.तसेच त्यामुळे कुटुंबालाही हातभार लागत नाही. त्यामुळे पाणी वेळेत सोडण्याची मागणी कसबा कळे-खेरीवडे (ता.पन्हाळा) च्या महिला…

🤙 8080365706