मुंबई : राज ठाकरे यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी 50 हजार कोटी जाहीर करतो. घंटा. काय आहे तुझ्या हातात?…
करवीर: कोपार्डे (ता.करवीर) येथील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व सकल हिंदू समाज यांच्या वतीने अयोध्या येथे साकारत असलेल्या राममंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले… २२ जानेवारी २०२४…
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयानिमित्त कोटय़वधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. नाशिकचे ब्रॅण्डींग होणार, विकासाला चालना मिळणार, असा गवगवा करून वातावरण निर्मिती करण्यात आली.कांदा निर्यातबंदी, अस्मानी आणि सुल्तानी संकटात…
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. यावेळी खारकोपर-उरण रेल्वे आणि दीघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रायगडमध्ये तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात उभी राहणार, असे…
अनेकांना सफरचंद खायला आवडतं. चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लाल सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात.सफरचंदमध्ये…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: पुढील महिन्यात करावयाच्या गोष्टींचे नियोजन करण्यास आजचा दिवस उत्तम वृषभ: कामातील सर्व घटकांचा आपण विचार कराल. मिथुन: आपले खोलवर खूप लक्ष…
अनेकांना सफरचंद खायला आवडतं. चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लाल सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात.सफरचंदमध्ये…
कोल्हापूर : मुंबई आयआयटी येथे झालेल्या टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.एशिया लार्जेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल अंतर्गत या स्पर्धेचे…
कोल्हापूर : राज्य सरकारच्या सरोवर संवर्धन योजनेंतर्गत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील यशवंत गंगासागर तलावाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ४ कोटी २८ लाखांच्या निधीस तत्त्वतः मान्यता दिली.…