कोल्हापूर: सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन…
कोल्हापूर : जील्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी वैजनाथ कराड हे नुकतेच रुजू झाले . त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. कराड सध्या राधानगरी पंचायत समितीमध्ये उपअभियंता…
गारगोटी : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात…
कोल्हापूर: स्त्री ही त्याग,प्रेम आणि संयमाचे प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत कौशल्ये असतात. स्पर्धेच्या युगात स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा असे प्रतिपादन रेडिओ मिरचीच्या प्रोग्राम हेड अनया जमदग्नी यांनी केले. कसबा…
मुंबई: अन्य क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने पाय ठेवले आहे.केरळमधील विद्यार्थ्यांना एआय मॅडम शिकवत आहे. एआयच्या मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे हिंदुस्थानातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी…
मुंबई: मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा…
खोकुर्ले: (ता.गगनबावडा) येथे वनखात्याने लावलेल्या सी.सी.टी.व्ही. मध्ये बिबट्या दिसून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी खोकुर्ले येथील धोंडीराम विठोबा गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यातून बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता.…
मुंबई: आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता जलतरण तलाव साळवी स्टॉप येथे निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.…
मुंबई: बुधवारचा दिवस (6 मार्च) मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दिवशी भारतात पहिल्यांदा अंडरवॉटर अर्थात पाण्याखालून मेट्रो धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी कोलकात्यात देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या…