कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. 50 व्या वर्षात पर्दापण करत असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार “लिडकॉम आपल्या…
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटलेला असून ही जागा छत्रपती शाहू महाराज यांनी लढवावी, याबाबत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमत झाले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या…
उंचगाव : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिला महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिन्नसासोबत साडी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून ही योजना राबवण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी एक…
कोल्हापूर : ताराराणी चौकातील विश्रामगृहाचे जतन-संवर्धन करून, पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री…
मुंबई: मंगळवारी दि.5 मार्च रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 65000 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65000 रुपये आहे.…
कोल्हापूर: सातारा ते कागल सहा पदरीकरणाचे काम चालु असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगांव, उजळाईवाडी, उंचगांव या रोडवर खुदाईचे काम चालु आहे. या कामादरम्यान गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणी योजना…
कोल्हापूर: कै. बी.जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिवाजी पेठ, कोल्हापूर अंतर्गत समाजभिमुख प्रात्यक्षिक दि.2 शनिवारी वाशी ता. करवीर या ठिकाणी संपन्न झाले. या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन. ग्रामपंचायत पटांगणात गावचे सरपंच शिवाजी जाधव…
मुंबई: सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतीमालाला रास्तभाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही.त्यामुळे सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार आणायचं ते ठरवा,” अशी…