दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. एकीकडे वडिलांच्या जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे दहावीची परीक्षा पण उंचगाव शिवाजी नगर (मनेरमाळ) येथील सहना अजित पाचापूरी हिने इतक्या कठीण प्रसंगात ही दहावीची…
एनडीएने शेवटच्या टप्प्याआधीच बहुमताचा टप्पा गाठला आहे. असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली आहे. विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेने घ्यावा असे शाह म्हणाले. अखेरचा टप्पा…
कार्बन क्वांटम डॉट्स नॅनोपर्टिकल्सचा वापर करून शरीरामधील फॉलिक ऍसिडचे निदान करणाऱ्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे. कॅन्सर, अल्झिमरसारख्या आजारांच्या निदानासाठी हि पद्धती उपयुक्त ठरणार आहे.…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं…
कोल्हापूर : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा काँग्रेस भवनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पी. एन. पाटील यांच्या भोगावती साखर कारखान्याला सर्वांनी…
लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. या निवडणुकीचा सातवा म्हणजेच शेवटचा टप्पा १ जुन रोजी असणार आहे तर निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशवासियांचं…
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन बनल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. केकेआरच्या सेलिब्रेशनमध्ये केकेआरचा मालक शाहरुख खानही सहभागी झाला होता. कोलकाता नाईट रायडर्सने…
कोल्हापूर, ता.२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच के.डी.सी.सी.बँकेचे ज्येष्ठ संचालक पी.एन.पाटील सडोलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण…
दुनियादारी या चित्रपटाचा समावेश मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत होतो. या चित्रपटातील गाणी, या चित्रपटातील डायलॉग्स आणि या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज…
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 11 हजार 85 शिक्षकांची भरती केली आहे. पण, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा…