कोल्हापूर : ड्रायव्हिंग लायसन्सचे खाजगीकरण केल्यामुळे बेरोजगारी वाढून कंत्राटदाराचे उखळ पांढरे होणार आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेच्या वतीने करण्यात आला. या धोरणामुळे सर्व लहान ड्रायव्हिंग स्कूल बंद…
पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील कुंपण घालून केलेल्या अतिक्रमणामुळे धनगर गल्लीतील सांडपाणी रस्त्यावर आले आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येत असल्याने, नागरिकात संताप व्यक्त होत आहे. हे अतिक्रमण त्वरित हटवा…
कोल्हापूर : 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोडावून जवळील बहुउददेशीय हॉल रमणमळा या ठिकाणी तर 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघाची मतमोजणी राजाराम तलाव, सरनोबतवाडी येथे…
उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास पौष्टिकतेला चालना मिळते आणि ताजेतवाने वाटते. पुदिना, कोथिंबीर व तुळस यांसारख्या औषधी वनस्पती केवळ पदार्थांची…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाले. 19 मे रोजी राहत्य घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर…
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चांगल्याच फैरी…
‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांची ओळख आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही…
शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाट दरवाढ, जलमापक मीटरच्या केलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जाणार…
कोल्हापूर : श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर…
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या काही भागाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनुस्मृतीतील श्लोकांचाही वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या याच…