कोल्हापूर : राज्यातील अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन २०२३ – २४ नुसार वाढीव टप्पा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती…
कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील कसबा बावडा आणि शिवसेनेचं, माझं नात जिव्हाळ्याच आहे. निवडणुकीपुरताच कधी कसबा बावडावासियांचा विचार न करता बावडावासीयांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी झालो आहे. त्यामुळेच कसबा बावडा नेहमीच…
कोल्हापूर : कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांच्या राजाश्रयाखाली संस्थान काळात अनेक तालीम संस्थाची स्थापना झाली. या वास्तूंमधून सामाजिक उपक्रमासह क्रीडा क्षेत्राला अधिक महत्व दिले गेले. त्याचमुळे कोल्हापूर हे कलानगरी…
कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे देशातील ५१ शक्तीपिठापैकी एक प्रमुख पीठ आहे. या मंदिरास दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनाकरिता देश -परदेशातून येत असतात. महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या जागृत असणाऱ्या…
कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं यात सुमारे वीस कोटीच नुकसान झालं या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ…
दिल्ली: भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता…
मुंबई: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. यंदा…
कोल्हापूर: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ एकत्रित तीन हजारचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यास दोन दिवसापासून सुरुवात केली आहे. सोमवारी रक्षाबंधन…
मुंबई: मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सेक्युलर नागरी संहिता हे मोदी बोलले म्हणजे त्यांनी हिन्दुत्व सोडलं. वव्फ बोर्ड बाजुला ठेवा,…
कोल्हापूर :संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची एफआयआर महापालिकेने केलेली नाही. जळीत नोंद म्हणून पोलिसांत नोंद करून , एफआयआर झाल्याचे प्रशासन खोटे सांगत आहे. …