कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. बाजीराव नरके (वय58) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारांच्या बैठिकेत ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र…
कुंभोज (विनोद शिंगे) किणी येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरागे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात किणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने झैडा चौकामध्ये सकाळी दहा वाजता छत्रपती…
कोल्हापूर: लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे व्यासपीठ…
कुंभोज (विनोद शिंगे) : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता मेळावा सैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा…
कोल्हापूर : सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन मुलींनी स्वत: सक्षम व्हावे . इतरांकडून मदतीची अपेक्षा न ठेवता स्वरक्षणासाठी मुलीनी स्वतःच दुर्गा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या…
मुंबई:– बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये…
कोल्हापूर (युवराज राऊत) 1981 साली कोल्हापूरमध्ये कै. हनुमंतराव साळुंखे,कै.शंकरराव जगताप,कै.ना.भू.संगमवार,कै.माधवराव सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री जननायक कै.कर्पुरी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना कोल्हापूर मध्ये झाली होती.…
बीड : महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर आहे, असं वक्तव्य भाजप आमदार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…
मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षयच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे. हायकोर्टाने या सुनावणीत सरकारी वकीलांना गंभीर…