कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले. राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 जाहीर झाला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा…
मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी…
कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नरके यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले ) येथे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणी टँकरची दुरावस्था झाली असून, सध्या अनेक नागरिक साडेतीनशे रुपये भरून काही ठिकाणी पाणी वापरण्यासाठी…
पर्थ : पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत…
कोल्हापूर : राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के. पी . पाटील यांचा ३८ हजार ५३ मतांनी पराभव केला. झालेल्या विजायानंतर प्रकाश आबिटकर यांनी जनतेचे आभार मानले. आबिटकर…
मुंबई: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई…
कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राजूबाबा आवाळे यांचा पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता जनतेसाठी अविरत कष्ट करण्याची तयारी दाखवली आहे. राजूबाबा आवळे म्हणाले, हातकणंगले मतदारसंघातील जनतेने मला पाच वर्षे…
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या विजयाने संपूर्ण गावात एक आनंदाचा आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक विजयामुळे गावभरात जल्लोष आणि आनंदोत्सव सुरू…