मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५” यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास…
कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशसाक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार दि.1…
कोल्हापूर : देशामध्ये दि. 20 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रीय वंध्यत्व निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग व सिध्दगिरी जननी…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभे…
कोल्हापूर:अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर मध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) च्या सहकार्याने इन्व्हेंटो २०२५ चे आयोजन करण्यात…
कुंभोज ( विनोद शिंगे) बाबूजमाल दर्गा कुंभोज येथे हिंदू मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन तसेच सर्व जाती व धर्माचे लोक मोठ्या श्रध्देने येतात.सांगली, मीरज, कराड, सातारा, इचलकरंजी, कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव व कर्नाटकातील…
कोल्हापूर: पत्रकारितेच्या क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करीत राहून त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘दि हिंदू’ या दैनिकाचे सिनिअर…
कुंभोज ( विनोद शिंगे) हेरले येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे सर यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या…
कोल्हापूर :सुरज सोडाजवळ, चंदूर रोड, इचलकरंजी येथे उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने नवीन आणि अत्याधुनिक फन पार्क रेस्टॉरंटचा शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन समारंभात प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे तसेच…
कोल्हापूरः आजची युवा पीढी सोशल मीडियाच्या विळख्यात सापडत चालली आहे. यातून या पीढीला बाहेर पडायचे असेल तर मोबाईलचा वापर कमी करत मित्र-मंडळी व परिवारांशी संवाद वाढवला पाहिजे. तसेच वाचन, लेखन,…