कोल्हापूर हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आ. राजेश क्षीरसागर यांची माहिती

मुंबई  : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…

चाफोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा काशीद

म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील चाफोडी, बेरकळवाडी व दोनवडी अशा तीन गावांची एकत्रित ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा सर्जेराव…

शिवाजी विद्यापीठात बुधवारी महाराष्ट्र अर्थसंकल्पावर परिसंवाद

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातर्फे (स्वायत्त) येत्या बुधवारी (दि. २६) ‘महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५-२६’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.   विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि…

एनआयटीमध्ये ‘एमएसबीटीई’ची राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न,विद्यार्थ्यांच्या कलेला मिळालीं संधी

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता व प्रतिभा विकसित व्हावी…

आ. अमल महाडिक यांच्याकडून अंबाई जलतरण तलावाची पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा अंबाई जलतरण तलाव गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि जलतरणपटूंना पोहण्यासाठी अन्यत्र जावे लागते.…

राजू शेट्टी यांनी देवस्थान जमीन धारक शेतक-यांचे धरणे आंदोलनास दिली भेट

कोल्हापूर:  कोल्हापूर  जिल्हाधिकारी कार्यालवर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान जमीन धारक शेतक-यांचे धरणे आंदोलनास माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.     कोल्हापूर…

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर !

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून…

महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदरातील तफावत दुर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अभंलबजावणी करण्यात यावी : मंत्री आबिटकर

नागपूर: नागपूर दौऱ्यावर असताना आरोग्य विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर नागपूर विभागीय आढावा बैठक घेतली.       यावेळी…

राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप : मुख्यमंत्री फडणवीस 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्‍चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा…

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली ‘आनंदाची बस’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न;

मुंबई: राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसित, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरू…

🤙 8080365706