वाशीम : देपूळ (जि. वाशिम) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफी , पिकविमा , सोयाबीन हमीभाव व नुकसान भरपाईसाठी संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली. राज्य…
मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रातील सर्व संगणकीय साहित्य व फर्निचर हलवावे लागणार आहे. त्यामुळे मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रातील…
कोल्हापूर : कसबा बावडा येथील कोर्टाच्या समोरील बाजूस असलल्या त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून आरोग्य विभागाच्यावतीने चार टन प्लॅस्टीक बॉटल, गाळ व इतर कचरा काढण्यात आला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल…
कोल्हापूर: शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्याच्या कामी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी आज येथे केले. विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने देशातील प्रमुख व्यावसायिक व्यवस्थापन संस्था ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे (एआयएमए) सदस्यत्व स्वीकारले असून महाविद्यालयात ‘एआयएमए’च्या स्टुडंट चॅप्टरचा शुभारंभ…
मुंबई : 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती 1 मे रोजी सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न…
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाकडून केंद्रीय मार्ग निधीतून कोल्हापूर आयटीआय, पाचगाव, गिरगाव,दऱ्याचे वडगाव,नंदगाव, खेबवडे ते बाचणी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३०च्या रुंदीकरण,विस्तारीकरणासह डांबरीकरण आरसीसी गटर्स आणि मोऱ्या…
कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री हिवरखान – बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडी यात्रा ३ में ते ५ में २०२५ मध्ये…
कोल्हापूर: काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्नशील. बुथ समित्या मजबूत करण्यावर भर देण्यात येणार.. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. असे आवाहन काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांनी केले.…