कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती व शाखा हातकणंगले यांच्यावतीने गुरुवर्य कै.भा.वा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षण पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. या आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले…
कसबा बावडा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे 24 व 25 एप्रिल रोजी “टेक्नोत्सव २के२५” या अभियांत्रिकीच्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…
कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोडिंग, इचलकरंजी येथे आयोजित श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ सध्या अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने…
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी आवाहन केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या ४८० पदांमध्ये वाढ करावी, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल विजयराव साळोखे यांची, तर विजय भीमराव इंगवले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कोल्हापूर शहर सहकारी संस्था उपनिबंधक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उदघाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास…
अमरावती : जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. यामुळे अमरावतीसह विदर्भामध्ये विमानतळ निर्मिती व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. अमरावती…
मुंबई : देशातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या नव्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय स्तरावर करण्यावर राज्य सरकारने बुधवारी मान्यतेची मोहोर उमटवली. राज्य सरकारच्या शालेय…