शेतकऱ्यांनी शेतीपंप विजबिल दुरूस्ती कॅम्पचा लाभ घ्या : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी थकबाकीदार शेतकरी व ज्या ग्राहकांनी विजबिले भरले नाही अशा ग्राहकांची तोडणी करू नये याकरीता महावितरण विभागाचे मुख्य अभियंता यांचेसमवेत आयोजित बैठकीमध्ये केलेल्या मागणीनुसार राधानगरी,…

संजयबाबांची दोस्ती हम नही तोडेंगे……. हसन मुश्रीफ

वंदूर: संजयबाबा घाटगे व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो…

आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये सापडले “इंद्रजाल” चे अवशेष

सातारा : आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता…

राज्य शासनाच्यावतीने खेतवाडी येथे राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिस्तंभ उभारण्याची मागणी

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे राज्य शासनाच्यावतीने स्मृतिस्तंभ उभारावा, असा ठराव राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर ६ मे २०२२ रोजी कोल्हापूर ते खेतवाडी ‘शाहू…

राधानगरी अभयारण्याच्या सफारीसाठी आता एक वातानुकूलित बस उपलब्ध

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्याच्या सफारीसाठी आता एक वातानुकूलित बस आणि दोन जीपही उपलब्ध झाल्या आहेत.याआधीच्या बसमधून आतापर्यंत १६०० जणांनी प्रवास केला असून या अभयारण्याची श्रीमंती डोळ्यात साठवली आहे. पालकमंत्री सतेज…

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून कागल मधील महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर : अर्जुनवाडा ता. कागल येथील एका महाविद्यालयीन तरुणीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, त्याच गावातील…

दर्शन व्यवस्था क्षमतेत वाढ केल्याने महालक्ष्मी मंदिर गजबजले

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मंगळवारी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट झाल्याने मंदिर परिसर गजबजला होता.…

कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर घाऊक व्यापार करणाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता एपीएमसी प्रशासन कारवाई करणार आहे. यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, ही समिती प्रतिमाह एपीएमसी प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईचा आढावा…

कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल दहा तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांची पदे रिक्त

कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. मात्र, जिल्हा परिषदेच्या तालुका पातळीवरील शाळांच्या एकूणच कामकाजावर नियंत्रण आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्याची मुख्य जबाबदारी असलेली गटशिक्षण…

कोल्हापुरात व्हेंटिलेटर वरील रुग्णांना आयसोलेशन कडून जीवदान

कोल्हापूर : महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या तिन्ही लाटेत रुग्णांवर उपचार झाले. यात या ठिकाणी सुमारे ५० रुग्ण हे हाय रिस्कमधील होते. त्यांना व्हेंटिलेटर लावला होता.मात्र, येथील डॉक्टरांच्या उपचारांमुळे त्यांना जीवदान…